मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री […]
शैक्षणिक
Stay up to date with the latest developments in education from Maharashtra, India, and beyond. This category covers important news related to schools, colleges, universities, educational policies, and advancements in the learning sector. From exam results and scholarship opportunities to new educational reforms and innovations, we bring you all the key updates that impact students, teachers, and educational institutions. Whether you’re a student, educator, or a parent, our Education News section keeps you informed about the trends shaping the future of education in India
दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्ड या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारही या परीक्षांच्या […]
उदय सामंत यांची मोठी घोषणा, तेराही विद्यापीठांच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन
मुंबई : राज्यात कोरोना परिस्थिती भीषण असून कठोर निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी सांगितलं […]
ब्रेकिंग : CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द, 12 वीच्या परीक्षा स्थगित
CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्या पार्शवभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. आज शिक्षमंत्र्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. त्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या […]
ब्रेकिंग : 10वी आणि 12वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षां गायकवाड यांनी दिली माहिती
दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तर ग्रामीण भागात इंटरनेटची […]
पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास, नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. […]
मोठी बातमी : १० वी -१२ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार असून परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळेत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. महत्वाचे मुद्दे : विद्यार्थी असलेल्या […]
दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा यांनी दहावी-बारावी बोर्ड परिक्षेबाबत बैठक घेतली. या बैठकीत पालक संघटना, शिक्षक तसेच बोर्ड आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परिक्षेबाबत पालक, शिक्षकांचे म्हणणे जाणून घेतले. बोर्ड परीक्षांबाबत सर्व बाजूने चर्चा करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले. पालकांनी परीक्षा ऑनलाइन घेता येईल का ? हा […]
महत्वाची बातमी : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
नवी दिल्ली : CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी. नव्या बदलानुसार, बारावीचा फिजिक्सचा पेपर आता 13 मे ऐवजी 08 जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणिताचा पेपर 1 जूनला नसून 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय वेब […]
शाळांच्या फी वाढीप्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय, महाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ अध्यादेशावरील स्थगिती रद्द
मुंबई : शाळांच्या वाढीव फीमुळे चिंतेत असलेल्या पालकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव फी भरली नाही हे कारण देऊन मुलांना शाळेतून काढता येणार नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला. शाळांच्या फी वाढीप्रकरणी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आठ मे २०२० रोजीच्या अध्यादेशावरील स्थगिती मुंबई हायकोर्टाने रद्द केली. त्यामुळे हा अध्यादेश पुन्हा महाराष्ट्रात लागू झाला. या […]








