कृषी कायद्यांसंदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत काय? सर्वेक्षणातून आलं समोर
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना राज्यातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. ८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे सांगितले आहे. तसेच ९४ टक्के शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करावा, असे मत व्यक्त केले आहे. किसान आझादी आंदोलन या संघटनेच्या वतीने कृषी […]
अधिक वाचा