Importance of pulses and agricultural festivals

भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव

खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक […]

अधिक वाचा
Umesh Kolhe murderers were associated with Tablighi Jamaat - NIA

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून मोठा खुलासा, मारेकरी तबलिगी जमातशी संबंधित

अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. NIA ने खुलासा केला आहे की, ‘उमेश कोल्हे यांची हत्या करणारा व्यक्ती तबलीगी जमातीचा होता’. सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद त्याला भडकावायचे. एनआयएने असेही सांगितले की, ‘कोल्हे अमरावतीमध्ये त्यांचे मेडिकल स्टोअर चालवत होते. 21 जूनच्या संध्याकाळी तिघांनी मिळून […]

अधिक वाचा
Comprehensive efforts are required for change in rain dependent agriculture system - Divisional Commissioner Dr. Dilip Pandharpatte

पावसावर अवलंबित कृषी प्रणालीत बदलासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

अमरावती : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेती प्रणालीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही […]

अधिक वाचा
Devendra Fadnavis

जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चोवीस तासांत अहवाल सादर करा, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ […]

अधिक वाचा
Successful kidney transplant by experts at Amravati Hospital without the help of Nagpur's medical team

नागपूरच्या वैद्यकीय टीमची मदत न घेता अमरावतीच्या रुग्णालयात तज्ज्ञांकडून किडनी प्रत्यारोपण यशस्वी

अमरावती : अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांनी किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. या रुग्णालयाचे हे पंधरावे प्रत्यारोपण होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथील श्रीमती किरण अशोक नंदागवळी या मातेने आपल्या मुलाला किडनी दान करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब कुटुंबातील, वडिलांचे छत्र नसलेला सोमेश्वर अशोक नंदागवळी हा 24 […]

अधिक वाचा
In Bakkarwadi, the death due to illegal abortion will be investigated by a special team

आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याबाबत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. सावंत बोलत होते. यावेळी या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, देवराव होळी, सुलभा खोडके, आशिष जयस्वाल, राजेंद्र शिंगणे यांनी भाग घेतला. आरोग्यमंत्री […]

अधिक वाचा
Inauguration of Major Dhyan Chand Stadium of Sri Hanuman Vyamya Prasarak Mandal

ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करुन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

अधिक वाचा
Two trucks collided on the Nagpur-Aurangabad highway

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रक धडकल्याने भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

अमरावती : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर चौफुली समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. नागपूर अमरावती महामार्गावर लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रक खड्डे वाचवण्याच्या नादात अनियंत्रित झाला आणि औरंगाबादहून नागपूरकडे कांदे वाहून नेणाऱ्या ट्रकला […]

अधिक वाचा
Three people died on the spot and 18 were seriously injured in a terrible accident in Melghat when a pickup truck collided with a tree

मेळघाटात पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी

अमरावती : मेळघाटात मालवाहक पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ज्या परिसरात घडली तो घाट हा अतिदुर्गम भागात येतो. सातपुड्यात असलेल्या धारणी तालुक्यातील ग्राम सुसरदा येथे मोठा आठवडी बाजार भरत […]

अधिक वाचा
Positivity should be created about economic empowerment among women - Principal Secretary Manisha Verma

महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी – प्रधान सचिव मनीषा वर्मा

अमरावती : रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा […]

अधिक वाचा