मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
१२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…
उत्तरप्रदेश : एका अल्पवयीन दलित मुलीवर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मोरादाबाद येथील शाळेत १२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. मुलीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे […]
भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ॲपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील वाढत्या उत्पादन योजनेवरून मोठे वक्तव्य केले आहे. दोहा येथून बोलताना ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कूक यांना थेट सल्ला दिला की, “भारतात कारखाना सुरू करू नका, अमेरिकेतच गुंतवणूक करा.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते. ट्रम्प म्हणाले, […]
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, २०० हून अधिक उड्डाणे रद्द, १८ विमानतळ तात्पुरते बंद
नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशात सुरक्षेची तीव्र तयारी करण्यात आली आहे. परिणामी, बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगर, लेह, अमृतसर आणि चंदीगड यांसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. जम्मू, पठाणकोट, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर […]
‘दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं’; ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत राज ठाकरे यांची वेगळी भूमिका, सरकारवर सडकून टीका
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून तीव्र कारवाई केली. ही कारवाई ७ मे रोजी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास करण्यात आली. देशभरातून या कारवाईचे स्वागत होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ऑपरेशनबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. […]
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली ऑपरेशन सिंदूरबाबत संपूर्ण माहिती
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विक्रम मिस्री (परराष्ट्र सचिव), कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सैन्याच्या कारवाईवर आपले विचार व्यक्त केले. पत्रकार परिषदेदरम्यान, लष्कराने दहशतवादाविरुद्धचा एक व्हिडीओ देखील दाखवला ज्यामध्ये मध्य प्रदेश हल्ला, २६/११ हल्ला आणि पहलगाम हल्ला दाखवण्यात आला होता. कर्नल सोफिया कुरेशी […]
‘ऑपरेशन सिंदूर’ने हादरलेल्या पाकिस्तानचा भ्याड हल्ला, LOC ओलांडून गोळीबार, एका महिलेसह ३ भारतीयांचा मृत्यू
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईत सुमारे […]
देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रिल, का आवश्यक आहे मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती युद्धजन्य होत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे २०२५ रोजी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. मॉक ड्रिल म्हणजे काय? […]
साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नवी दिल्ली : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, […]
बेजबाबदार विधाने करू नका, सर्वोच्च न्यायालयाने सावरकरांविरुद्धच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना फटकारले, समन्सला स्थगिती
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बेजबाबदार विधाने करू नका असा इशाराही दिला. आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, […]