व्यायाम आणि आरोग्यदायी आहार यासारख्या चांगल्या सवयी आपल्या आयुष्याची काही वर्षे वाढवू शकतात. या गोष्टी निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु आता संशोधकांनी या यादीमध्ये आणखी एक गोष्ट जोडली आहे आणि ती म्हणजे शारीरिक संबंध. संशोधकांचे म्हणणे आहे की सेक्स केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो. सेक्स केल्यामुळे केवळ शारीरिक समाधान मिळते असं नाही, […]
ब्लॉग
जर आपण गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप केलं, तर काय होतं?
आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप व सर्च केलं, तर काय होतं? आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ सर्च केलं किंवा फेसबुकवर ‘आत्महत्या‘ संबंधित पोस्ट लिहिली तर सर्च इंजिन हा शब्द Google वर शोधतात आणि आपल्या स्क्रीनवर 9152987821 हा फोन नंबर दिसतो. त्याबरोबर ‘मदत मिळू शकते, आज समुपदेशकाशी बोलू शकता’ असा मजकूर लिहून येतो. हा […]
डेंग्यू पासून वाचण्यासाठी ‘ह्या’ गोष्टींचा करा आहारात समावेश..
डेंग्यू हा आजार एका विशिष्ट डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. पावसाळ्यानंतर हा आजार खूप वेगाने वाढतो. डेंग्यू विषाणू डासांमुळे पसरतो जे दूषित पाण्यामध्ये वाढतात. हा आजार होण्यापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि खराब पाणी जमा होण्यापासून प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा नेहमी चांगले […]
‘परिपूर्ण आहार’ : दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? कोणत्याही पदार्था बरोबर दही खाता येते. दही केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. म्हणूनच सर्वच आहारतज्ञ दही खाण्याचा सल्ला देतात. दही बरोबर खाल्लेली कोणतीही गोष्ट सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळले जातात. म्हणूनच दह्याला ‘परिपूर्ण आहार’ म्हणतात. पोट भरल्याची जाणीव : […]
वजन वाढलंय? मग ही बातमी तुमच्यासाठी, या ट्रिक वापरून कमी करा वजन…
शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे आरोग्यासाठी घातक आहे.योग्य राहणीमान, योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतला जाणारा आहार निरोगी राहण्यास मदत करतो. आपण किती खातोय यापेक्षा आपण काय खातो, याकडे लक्ष द्या. कधी फळे, कधी कोशिंबीर, कधी कडधान्ये, कधी सूप घेण्याचा प्रयत्न करा. […]
बाळाचा सर्वांगीण विकास व आहार – बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे
बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ. जर तुम्ही […]
मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना…
मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. मेडिक्लेम पॉलिसी का काढतो? आपल्याला एखादा आजार झाला तर त्यावरील उपचारांचा खर्च आपल्याला परत मिळावा म्हणून आपण […]
बाळाचा आहार कसा असावा (महिन्यानुसार)- बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे
बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ. जर तुम्ही […]
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा शरीरातील हिमोग्लोबिन
मानवी शरीरात हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहार यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी […]
भारताने अनुभवलेले एक महान व्यक्तिमत्व: अटल बिहारी वाजपेयी
25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील(मध्यप्रदेश) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. अटलजींचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत […]










