केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि राज्य सरकारला राज्यात ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश एस. माणिकुमार यांच्या अध्यक्षतेखालील विभाग खंडपीठाने कोहलीसह मल्याळम अभिनेता अजू वर्गीस आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना नोटीस बजावली. हे सेलिब्रिटी ऑनलाइन रम्मी गेम्सचे ब्रँड अॅम्बेसेडर असतात. याचिकाकर्ते पॉली वडक्कन […]
टॅग: Virat Kohli
बुमराहने पहिलं अर्धशतक झळकावत सावरला डाव, खेळाडूंनी केलं कौतुक, पहा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघातील आघाडीचे आणि मधळ्या फळीतील सर्व फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. मात्र, जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बुमराहने प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं […]
‘ते’ पोस्टर बघितलं आणि विराटला मैदानात आली धोनीची आठवण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कॅप्टन कूल एम. एस. धोनीने निवृत्ती घेतली असली तरी आजही धोनीला कोणीच विसरले नाही. याबद्दल एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिडनी येथील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान चाहते धोनीच्या नावाचा बोर्ड घेऊन स्टेडिअममध्ये पोहचले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं मैदानातच प्रतिक्रिया दिली होती. कर्णधार विराट कोहली सिमारेषावर क्षेत्ररक्षण करत […]
Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]
Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 302 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 92 धावा केल्या. या खेळीत पांड्याने 1 सिक्स तर 7 चौकार लगावले. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 66 धावा केल्या. जडेजा आणि हार्दिक या जोडीने […]
विराटचा ‘हा’ निर्णय म्हणजे निव्वळ वेडेपणा, माजी भारतीय गोलंदाजाची टीका
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. दुसऱ्या सामन्यात विराटने मयांक अग्रवालचा सहावा गोलंदाज म्हणून वापर केला. सहावा गोलंदाज म्हणून मयांकचा वापर करण्याच्या विराटच्या निर्णयावर माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश यांनी टीका […]
भारतीय संघात दुसरा ऑलराऊंडर शोधा – हार्दिक पांड्या
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सिडनीच्या मैदानावर भारताचा 66 धावांनी पराभव झाला. त्या वेळेस हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. तो म्हटला कि संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, असे हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि […]
RCB चा कर्णधार बदलणं गरजेचं, संघाच्या मॅनेजमेंट आणि मालकांनी निर्णय घ्यावा – संजय मांजरेकर
विराट कोहलीच्या RCB संघाचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. संघाच्या पराभवानंतर विराट कोहलीने RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. यातच आता संजय मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे जात RCB च्या टीम मॅनेजमेंटला विराट कोहलीबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. “आता ही गोष्ट कर्णधारावर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. याबद्दल टीम […]
हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!
IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं. वेस्ट […]
गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण
अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे” हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी […]










