अमेरिकेच्या हार्ले डेविडसन या मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता. हार्ले डेविडसनची बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते आणि भारतात मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे कंपनीने भारतीय […]
टॅग: india
टेक्नो स्पार्क 6 Air चा जास्त स्टोरेज असलेला नवीन व्हेरियंट भारतात लाँच
टेक्नो स्पार्क 6 Air चा नवीन व्हेरियंट भारतात लाँच करण्यात आला आहे. या व्हेरियंटला ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हा या फोनचा तिसरा व्हेरियंट आहे. याआधी कंपनीने २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले होते. […]
भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि OIC ला भारताने सुनावलं
मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या अधिवेशनात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ला भारताने मंगळवारी जोरदार फटकारले. तुर्कीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला तेव्हा भारताने टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये भाष्य न करण्याचा सल्ला दिला आणि लोकशाही प्रक्रियेची अधिक चांगली समज विकसित केली पाहिजे असे सांगितले. “भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर या […]
अरुणाचल प्रदेशमधील 5 बेपत्ता भारतीयांना चिनी सैन्याने भारताच्या स्वाधीन केले
अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच भारतीय नागरिकांना चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले. ते सर्व १२ दिवसांनी भारतात परतले. चीनच्या हद्दीत त्यांचे हस्तांतरण करण्यात आले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. आता त्यांना कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगितले […]
राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम- राजनाथ सिंह
अंबाला हवाई तळावर पाच राफेल लढावू विमानं भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले कि, ‘भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम म्हटलंय परंतु, सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्यूत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभाग सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.’ सीमेवर ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते […]
मॉस्को येथे भारत आणि चीन शिष्टमंडळांची २ तास २० मिनिटे चर्चा
रशियाची राजधानी मॉस्को येथे शांघाय को-ऑपरेशनच्या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि चीनच्या शिष्टमंडळांची एक बैठक झाली. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. ही बैठक २ तास २० मिनिटे सुरू होती. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न […]
मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे करोनाबाधित रुग्ण,करोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार […]
आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज- लष्करप्रमुख जनरल नरवणे
चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दोन दिवस लडाखचा दौरा केला त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, ‘LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे.’ गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या […]
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला मोठा झटका
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. मात्र अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम या परिषदेच्या पाच सदस्यांनी सबळ पुराव्याअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही. अंगारा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या दोन भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित करावे, यासाठी पाकिस्तानने प्रस्ताव मांडला होता. संयुक्त […]
भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होणार
भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले, कि भारत […]










