arunachal pradesh 5 indians
देश

अरुणाचल प्रदेशमधील 5 बेपत्ता भारतीयांना चिनी सैन्याने भारताच्या स्वाधीन केले

अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच भारतीय नागरिकांना चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले. ते सर्व १२ दिवसांनी भारतात परतले. चीनच्या हद्दीत त्यांचे हस्तांतरण करण्यात आले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आता त्यांना कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगितले की, हे पाचही तरुण भारतात परततील. त्यांनी ट्विट केले होते की, तरुणांना चीनमधून सोडण्याचे मान्य केले गेले आहे.

अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत