मुंबई : नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ही इमारत मोक्याच्या ठिकाणी असून येथून विलोभनीय देखावा दिसतो. ही इमारत मंत्रालयापासून जवळ असून […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
अखेर तिढा सुटला! औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानंतर प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवले होते. याबाबत प्रमोद बोंद्रे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून, प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिबलापुर ग्रामपंचायतीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता होती. ठरल्याप्रमाणे अडीच […]
देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा, माहिती लपवल्याच्या प्रकरणात न्यायालयाने केलं दोषमुक्त
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरणांची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होता ती खासगी होती आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असता असे वाटत नाही, हे स्पष्ट करत न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं. […]
चांद्रयान यशस्वीपणे उतरले, पण राहुलयान २० वर्षांपासून लॉन्च होऊ शकले नाही – राजनाथ सिंह
राजस्थान : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, चांद्रयान-३ चंद्रावर उतरले आहे, पण राहुलयान आतापर्यंत ना उतरवले गेले आहे ना प्रक्षेपित झाले आहे. ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. […]
फ्लाइंग किस प्रकरण : राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही, काँग्रेस आमदार नीतू सिंह यांचे वादग्रस्त विधान
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचा मुद्दा सभागृहात चांगलाच तापलेला आहे. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या राहुल गांधींवरील आरोपानंतर काँग्रेस नेते सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. राहुल गांधी यांना मुलींची कमतरता नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी केले […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयाकडून सोमवारी पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व परत मिळण्याची दारे खुली झाली आहेत. मार्च 2023 मध्ये त्यांना स्पीकर ओम बिर्ला यांनी […]
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, […]
अजित पवारांना धक्का! काल अजितदादांसोबत असलेल्या अमोल कोल्हेंनी आज भूमिका बदलली…
पुणे : शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन खासदारही उपस्थित होते. मात्र आता अमोल कोल्हे यांनी मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत […]
काही लोकांचा महाराष्ट्रात फूट पाडण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राची एकता दाखवण्याची वेळ – शरद पवार
पुणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड येथे जाऊन माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी रॅलीला संबोधित केले. रॅलीमध्ये शरद पवार म्हणाले की काही लोक महाराष्ट्रात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडलेल्या सरकारांना पाडण्याचे काम केले जात आहे. म्हणूनच, महाराष्ट्राची […]
अजित पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, म्हणाले – ‘ते करिष्माई नेते’
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे वर्णन करिष्माई नेते असे केले आहे. अजित पवार शुक्रवारी जळगावात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले- नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही […]










