मुंबई : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय, परिपत्रके व शाळा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित […]
मुंबईत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
मुंबई : भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान १० जण जखमी झाले आहेत. २९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०.०५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुंबईतील गर्दीच्या उपनगरीय स्थानक परिसरातील रस्ते सुरक्षा आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा अपघात मार्ग A-606 […]
चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन कामगारांचा मृत्यू
चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. […]
अंघोळ किती वेळ करावी? वैज्ञानिक कारणांसह जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…
पुणे : दैनंदिन जीवनात अंघोळ ही स्वच्छतेसाठी आवश्यक सवय आहे. मात्र, अंघोळ किती वेळ करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही जण दीर्घकाळ अंघोळ करतात, तर काही फारच कमी वेळात आंघोळ उरकतात. वैद्यकीय व त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, अंघोळीचा आदर्श कालावधी 5 ते 10 मिनिटे असावा. वैज्ञानिक कारणे काय सांगतात? त्वचेतील नैसर्गिक तेलांचे संरक्षण त्वचेवर ‘सीबम’ नावाचे नैसर्गिक […]
डोळ्यांसमोर तारे चमकण्यामागे काय कारण असते? जाणून घ्या…
पुणे : अनेक लोकांना कधी कधी अचानक डोळ्यांपुढे तारे चमकताना किंवा झळकणारी लाइट दिसण्याचा अनुभव येतो. ही स्थिती बऱ्याच वेळा नैसर्गिक असली तरी, काही वेळा गंभीर आजारांचेही लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांपुढे तारे चमकणे (Flashes of light) अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये मुख्य कारण म्हणजे डोळ्यातील झिल्ली (Retina) हलकेसे ताणत जाणे किंवा डोळ्याच्या आतल्या […]
लातूरमध्ये हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, धोकादायक यंत्रे वापरताना घ्या आवश्यक काळजी
लातूर : औसा तालुक्यातील आशिव येथे ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शंकर प्रभाकर सावंत (वय ४०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजूला पडलेला ऊस मशीनमध्ये टाकताना त्यांचा तोल जाऊन ते मशीनमध्ये अडकले. सहकाऱ्यांनी मशीन बंद केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू […]
हृदयद्रावक! अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीतून ८ महिन्यांच्या चिमुकलीला उचललं, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने देशातील वीस मुलांचा सन्मान; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश
नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील […]
आयटी मॅनेजर तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, डॅशकॅम फुटेजमुळे धक्कादायक सत्य उघड, कंपनीच्या सीईओसह तिघांना अटक
राजस्थान : राजस्थानमधील उदयपूर शहरात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कारमध्ये बसवलेल्या डॅशकॅम फुटेजमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य उघड झाले आहे. आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या तरुण महिलेवर कंपनीच्या सीईओसह तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. ही घटना २० डिसेंबरच्या रात्री शोभागपुरा परिसरातील एका नामांकित […]










