मुंबई : काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. त्यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत, त्याला “जाड्या खेळाडू” आणि “वजन कमी करण्याची गरज आहे” असे म्हटले. याशिवाय, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रोहित शर्मा “आतापर्यंतचा सर्वात छाप न […]
टॅग: BCCI
टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
विराट कोहलीबाबत BCCI घेणार मोठा निर्णय? दोन-तीन दिवसांत होणार बैठक
कर्णधार म्हणून विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे. भारताला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपपूर्वीच कोहलीने टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले आहे. आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सरचिटणीस जय शहा यांनी पुढील दोन-तीन दिवसांत निवड समिती […]
BCCI ने घेतला मोठा निर्णय, युएईमध्ये होणार टी -20 विश्वचषकाचे आयोजन
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारताऐवजी युएईमध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले की ते लवकरच आयसीसीला याबाबत माहिती देणार आहेत. तथापि, अद्याप तारखांबाबत निर्णय झालेला नाही. आयपीएल -14 च्या दुसर्या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर दोन दिवसानंतर […]
टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी ICC ने BCCI ला दिली २८ जूनपर्यंतची मुदत
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची […]
IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये होणार, BCCI चा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. NEWS ? […]
ब्रेकिंग : IPL स्पर्धा स्थगित, BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली माहिती
IPL २०२१ : IPL खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर बीसीआय ने (BCCI) IPL स्पर्धा स्थगित केली आहे. केकेआर संघानंतर आता हैदराबाद संघाच्या खेळाडूंनाही कोरोनाचा फटका बसला आहे. हैदराबादचा खेळाडू रिद्धिमान सहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने संपूर्ण टीम विलगीकरणात आहे. यापूर्वी केकेआरच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. दुसरीकडे चेन्नई […]
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारत – पाकिस्तान सामने पुन्हा सुरु होण्याची शक्यता
नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका झाल्या नाहीत. पण आता दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध […]
देशांतर्गत होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द, बीसीसीआयची घोषणा
मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या सर्व वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापासून म्हणजेच १६ मार्च पासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू […]
Ind vs eng : जो रुट वेदना सहन न झाल्याने मैदानावर कोसळला आणि विराट मदतीला धावला..
चेन्नई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. कर्णधार जो रुट यानं आपल्या १०० व्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी शतकी खेळी करत इंग्लंड संघाला अश्वासक सुरुवात करुन दिली आहे. रुटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडनं पहिल्या दिवशी तीन बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यात एक घटना क्रिकेट हा […]