नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या टीकेवर झालेल्या वादाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी हे फक्त एकदाच बोललो. माझी जीभ घसरली होती. हा सगळा मुद्दा भाजपकडून मोठा केला जात आहे आणि विनाकारण वाद निर्माण केला जात आहे.” चौधरी यांनी एका व्हिडिओ क्लिपमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
संसदेत प्रचंड गदारोळ! आणखी तीन खासदार राज्यसभेतून निलंबित
नवी दिल्ली : संसदेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आणखी तीन खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता तसेच संदीप पाठक आणि भुयान आहेत. या सर्वांना फक्त या आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याला […]
काँग्रेसचे चार खासदार सभागृहातून निलंबित, लोकसभेत निदर्शने केल्यामुळे कारवाई
पावसाळी अधिवेशन : लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज उद्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे चार खासदार मणिकम टागोर, टीएन प्रतापन, जोथिमणी आणि […]
उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, शिवसेना फुटण्याचे श्रेय त्यांनाच – राज ठाकरे
मुंबई : ”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब […]
शिवसेनेवर कोणाचा अधिकार? 8 ऑगस्टपर्यंत सिद्ध करा…निवडणूक आयोगाची सूचना
मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]
एनडीएच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू […]
सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर आल्या, पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राबाबत मनी लाँड्रिंग प्रकरणी आजची चौकशी संपली आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सुमारे तीन तास त्यांची चौकशी केली. या प्रकरणी ईडीने यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाच दिवस ५० तासांहून अधिक काळ […]
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]
कोणत्याही शब्दावर बंदी नाही, लोकसभा अध्यक्ष ओएम बिर्ला यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाच्या अद्ययावत पुस्तिकेवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये असंसदीय समजले जाणारे काही शब्द सूचीबद्ध केल्याबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रियांच्या दरम्यान, सभापती ओम प्रकाश बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले की “कोणत्याही शब्दावर बंदी घालण्यात आलेली नाही” आणि सदस्य त्यांचे मत व्यक्त करण्यास मोकळे आहेत. बिर्ला पुढे म्हणाले की तो अधिकार कोणीही सदस्यांकडून हिरावून घेऊ […]
महाविकास आघाडी मध्ये बिघाडी? मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेची भूमिका अनाकलनीय – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीत आहे पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही […]









