ठाणे : आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहापूर तालुक्यातील कोठारे येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. […]
ठाणे
केतकीला दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार, अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज तिची पोलिस कोठडी संपली आज तिला कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने केतकीला दिलासा देण्यास नकार देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिने जामिनासाठी ठाणे कोर्टात अर्ज […]
ठाण्यात मोठी दुर्घटना : केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटला; २ जण जखमी
ठाणे : केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केमिकल वाहतुकीसाठी रत्नागिरीकडे निघालेल्या टँकर मध्यरात्रीच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडला पलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात […]
केतकी चितळे न्यायालयात म्हणाली, मी ‘ती’ पोस्ट डिलीट करणार नाही…
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे न्यायालयात म्हणाली की मी पोस्ट डिलीट करणार नाही. न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी […]
महिलेसोबत भांडण झाल्यामुळे केले भयंकर कृत्य, तिच्या मुलाची केली निर्घृण हत्या…
ठाणे : उल्हासनगर येथे एका साडेचार वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलाच्या आईसोबत झालेल्या वादाच्या रागातून मुलाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून आरोपी कांचनसिंग पासी याला अटक केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील हनुमान नगर परिसरात २४ वर्षीय कांचनसिंग आणि मृत मुलाचे […]
धक्कादायक! घराशेजारी थुंकल्याच्या रागातून 13 वर्षांच्या मुलाची हत्या
ठाणे : घराशेजारी थुंकल्याच्या कारणावरून 13 वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या मुलाच्या एका नातेवाइकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. रूपेश विजय गोळे (वय 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यातील नागवाडीमध्ये हा मुलगा राहतो आणि या […]
धक्कादायक! सासऱ्याने 42 वर्षीय सुनेवर झाडली गोळी, वेळेवर नाश्ता न दिल्याने केले भयंकर कृत्य…
ठाणे : ठाण्यातील राबोडी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राबोडी येथील 76 वर्षीय काशिनाथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी आपल्या 42 वर्षीय सुनेवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. सासऱ्याला वेळेवर नाश्ता न दिल्याने त्याला राग आला आणि त्याने थेट सुनेच्या पोटात गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काशिनाथ पाटील यांचा वाळूचा व्यवसाय आहे. सीमा राजेंद्र […]
भिवंडीत शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात रविवारी सकाळी एका शेजारील घराचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर दोन जण जखमी झालेआहेत, याबाबत नागरी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. एका मशिदीच्या शेजारी असलेल्या घरावर एकमजली घराची बाल्कनी कोसळली, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश […]
ठाण्यात बर्ड फ्लूने 100 कोंबड्यांचा मृत्यू, 25000 कोंबड्या नष्ट करण्यात येणार
ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 100 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे डीएम आणि जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर यांनी सांगितले की बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूच्या संसर्गाने झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. संसर्ग नियंत्रणात […]
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांना दाखवणार हिरवा झेंडा
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारीच ही माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि […]









