दिल्ली : देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. दुसरीकडे देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेतील रोग […]
कोरोना
राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कधीपासून सुरळीत होईल? यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे दिली माहिती…
बुलढाणा : राज्यात रेमडेसिवीरचा तुडवडा जाणवत असून रुग्ण दगावत आहेत. या वर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हटले, कि रेमडेसिवीरचा पुरवठा 21 एप्रिलनंतर सुरळीत होईल. तसेच भविष्यात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी छोटेछोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मात्र आपण कर्नाटक, आंधप्रदेश, […]
कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत…
पुणे : कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये सातत्याने येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी १५ दिवस ते एक महिन्यामध्ये ही लाट उतरणीला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांनी सर्व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करायला हवे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. राज्याच्या मृत्युदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी आतापर्यंत आलेल्या कोरोना […]
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करोना पॉझिटिव्ह; एम्स रूग्णालयात दाखल…
दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. Dear Dr. Manmohan Singh Ji, Wishing you a speedy recovery. India needs your guidance and advice in this difficult time. — Rahul Gandhi […]
मोठी बातमी : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने मोठा निर्यण घेतला असून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनावरील […]
मोठा निर्णय – किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार; ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक
मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह […]
राज्यात कडक लॉकडाऊन लावले जाण्याची शक्यता; दोन दिवसांत निर्णय.. ‘या’ मंत्र्याचे मोठे विधान
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री […]
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर, प्रवासासाठी RT-PTC निगेटिव्ह चाचणी अनिवार्य
मुंबई : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमावलीत आदेश देण्यात आले कि लांब पल्लाच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग करणे अनिवार्य आहे केवळ कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. हे आदेश आजपासून कोरोनाचे संकट असेपर्यंत लागू राहणार आहेत. लांब पल्ल्यांच्या ट्रेनद्वारे परराज्यातून कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या […]
प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे कोरोनाने निधन
औरंगाबाद : प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते करोनाने आजारी होते. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारत काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते तसेच ते बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, […]
मोठा निर्णय : RTPCR चाचणी निगेटिव्ह परंतु कोरोनाची लक्षणे असल्यास तो कोरोना रुग्णच…
उत्तर प्रदेश : कोरोनाचे वाढते रूग्ण आणि आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक येऊन देखील वाढणारा कोरोना संसर्ग या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आणि जर त्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्याच्यावर कोरोना पेशंटप्रमाणे उपचार होतील आणि त्याला प्रिझ्मटिव्ह कोविड […]










