ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं आज (७ मे) कोरोनामुळे निधन झालं. शेष नारायण सिंह यांच्यावर ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्यांना प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. आज सकाळी त्यांचं निधन झालं. शेष नारायण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे होते. गेली अनेक वर्षे ते […]
कोरोना
पुण्यात कडक लॉकडाऊन होणार? न्यायालयाच्या सूचनेनंतर अजित पवारांनी बोलावली बैठक
पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे कडक लॉकडाऊनचा विचार करावा, अशा सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकीत शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या […]
नागपुरात कोरोना बाधित महिलेची मानसिक तणावातून आत्महत्या
नागपूर : नागपुरात एका कोरोना बाधित महिलेने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. वर्धा मार्गावरील एम्स हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन रेणुका रमेश अलघटे (वय ४५) नावाच्या महिलेने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका अलघटे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यातच त्यांना प्रकृती खालावल्याने ३ […]
कोरोनाला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी..
भोपाळ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर होत चालली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देशव्यापी लॉकडाउनची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हटले कि, आता देशव्यापी लॉकडाउन हा एकच पर्याय उरला आहे. एका वर्षापेक्षा जास्त काळ – […]
कोरोनापासून बचाव करण्यात ‘हे’ घरगुती उपाय अजिबात मदत करत नाहीत, जाणून घ्या अशा ‘टिप्स’मागील सत्य
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशभरातील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडलेला आहे. अनेक जणांना त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अनेकजण निरनिराळे आणि विचित्र घरगुती उपचार घेत असतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की यापैकी बरेच उपाय हे कोरोना रोखण्यासाठी किंवा संक्रमित रुग्णाला मदत करण्यात अजिबात कामी येत नाहीत. चला तर अशा काही टिप्स मागील […]
आसाराम बापूंना कोरोनाची लागण, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल
जोधपूर : आसाराम बापूंना कोरोनाची लागण झालीआहे. जोधपूर कारागृहात त्यांची चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तापामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. रुग्णालयात आणण्यापूर्वी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. आसाराम […]
दुःखद : ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचे एडिटर अजय शर्मा यांचे कोरोनामुळे निधन
फिल्म एडिटर अजय शर्मा यांचे काल ४ मे रोजी रात्री निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. अजय शर्मा यांची प्रकृती ढासळत गेली आणि काळ त्यांची प्राणज्योत मालवली. तापसी पन्नू यांच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे ते एडिटर आहेत. अजय शर्मा यांनी रश्मी रॉकेटच्या आधी जग्गा जासू, कारवां, लुडो, […]
‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई : अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चार दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, परंतु काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिलाषा पाटील काही दिवसांपूर्वी चित्रीकरणासाठी बनारसला गेल्या होत्या. परंतु त्यांना ताप आल्यामुळे त्या मुंबईला परतल्या, त्यानंतर कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं […]
कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय मागे, जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन, हे असतील नियम..
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार होते. पण हा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन नाही मात्र जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 5 मे पासून […]
राज्यात ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोना उपाययोजनांची सविस्तर माहिती
मुंबई : राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे, तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश […]










