आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्व शहरात इलेक्ट्रीक बस आणणे आणि शहरातील हवा शुद्ध ठेवणे हा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाचा समतोल आणि विकास हे आमचे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आपलं राज्य सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं- छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शौर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास […]
शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड
शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देशात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. […]
राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळालं -नितीन गडकरी
राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला.. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही. बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही […]
शेतकऱ्यांना आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे- कृषीमंत्री दादाजी भुसे
‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्र्यांची कन्सेप्ट आहे. आयटी क्षेत्राचा वापर करुन प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेती संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश […]
सामना संपादकीयमधून नव्या शैक्षणिक धोरणांवर दीर्घ भाष्य
दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आजच्या सामना संपादकीयमधून या नव्या शैक्षणिक धोरणांवर दीर्घ भाष्य करत मोदी सरकारला टोला लगावण्यात आला आहे. त्यातील मुद्दे असे : पंतप्रधान मोदी यांनी एक काम नेक केले. देशाचे शैक्षणिक धोरण संपूर्ण बदलले. हा बदल 34 वर्षांनी झाला. फ्रान्सवरून आलेल्या राफेल विमानांपेक्षा हे महत्त्वाचे आहे. […]
तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई करत नियम मोडणारांवर केली दंडात्मक कारवाई
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली. सेंट्रल एव्हेन्यू, मस्कासाथ, इतवारी, चितार ओळ या भागाचा आकस्मिक दौरा केला. आयुक्तांच्या निर्देशावरून अनेक ठिकाणी दुकानाचे फुटपाथवर ठेवलेले सामान अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केले. त्यानंतर काही दुकानात स्वतः शिरून पाहणी केली. पाच पेक्षा अधिक ग्राहक असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. चितार ओळ येथील मूर्तीकारांनीही […]
पुणे महापालिकेला अर्थसहाय्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन नाही
गेल्या चार महिन्यांत पुणे महापालिकेने ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च के ला आहे. आता महापालिकेची आर्थिक मर्यादा पाहता राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेच नव्हे, तर राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर असून महापालिका राज्य सरकारकडे आणि आम्ही केंद्राकडे निधीची मागणी करत आहोत, असे सांगत कोणतेही ठोस […]
पुण्यातील परिस्थिती तीन आठवड्यात बदलण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील करोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास तीन आठवड्याचा वेळ दिला आहे. विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना पुण्यातील […]
पुढील २-३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
पावसाला आवश्यक कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची चक्रीय स्थिती सध्या कमकुवत आहे. मात्र, अरबी समुद्रात अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन दिवसांमध्येही कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार […]










