कोरोना देश

करोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती आखण्याची गरज- राहुल गांधी

करोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. करोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनिती आखण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारत करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांपैकी एक होईल. या लसीसंदर्भात एक रणनीती आखण्याची गरज आहे, जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही लस  सहजरित्या घेता येईल. तसेच ती परवडणारी हवी, आणि तिचे न्याय्य व योग्य वितरण याची खात्री करुन घेण्यासाठी केंद्र सरकारनं हे आताच करायला हवं, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत