देश महाराष्ट्र

आज बाळासाहेब असायला हवे होते, भूमिपूजनाच्या संदर्भात राज ठाकरेंकडून आठवण

आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. शिवसेनेसह मनसेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे लिहितात, या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत आहे, या मंगलप्रसंगी ते असायला […]

महाराष्ट्र मुंबई

रेणुका शहाणे यांची अमृता फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चक्क खडेबोल सुनावले आहेत. “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला […]

मुंबई

मुंबईला पावसाने झोडपलं, वाहतूक ठप्प, कांदिवलीत दरड कोसळली

मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे. आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबई राहण्यासाठी सुरक्षित नसल्याची भावना : अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe […]

कोरोना महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण

खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांसह कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आाला आहे. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान,रवी राणा आणि […]

महाराष्ट्र मुंबई

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, असा […]

महाराष्ट्र

“तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचं दुख:द निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षाच्या होत्या. महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना दुसरीकडे आई आजारी होती पण राजेश टोपे कोरोनाविरूद्धच्या लढाईत मागे हटले नाहीत किंवा आपल्या कौटुंबिक दु:खाची त्यांनी चिंता केली नाही. मात्र […]

पुणे

पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती

पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकतीय सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर सौरव राव यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सौरव राव यांनी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. यावेळी पुणे लवकरात लवकर कोरोनामुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौरव राव हे 2003 आएएस बॅचचे अधिकारी आहेत. […]

महाराष्ट्र

राजेश टोपे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर शरद पवारांची भावनिक पोस्ट

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल (1 ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे टोपे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे रात्रीच टोपे यांची घरी जाऊन दुखात सहभागी झाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत लिहिलेली भावनिक पोस्ट सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव […]

कोरोना महाराष्ट्र

मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय

करोनाच्या लढ्यातील अत्यावश्यक भाग बनलेल्या मास्क व सॅनिटाइजरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती लवकरच मास्कचे व हॅण्ड सॅनिटाइजरचे दर किती असेल हे निश्चित करणार आहे. करोनाच्या काळात रुग्णांची गरज व असहाय्य्यता लक्षात घेऊन विविध आरोग्य विषयक उत्पादकांनी भाव वाढवून वारेमाप […]