मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज निळवंडे, कुकडी सिंचन प्रकल्प आणि गोदावरी कालवा प्रकल्पांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी […]
अहिल्यानगर
Stay updated with the latest news and developments from अहिल्यानगर (Ahilyanagar) and the surrounding Malwa region. From local events and political updates to cultural stories and community happenings, this section brings you everything you need to know about life in this historic and vibrant region.
दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण : हंगेवाडीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. १९ सप्टेंबर २०२२ रोजी गणपतीपुळे येथे १२.३० वाजता उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे महामंत्री उदय जोशी, महाराष्ट्र […]
व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून ‘शिबलापूर’ येथे बसवले ओपन जिम साहित्य…
संगमनेर : आजकाल जीममध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणे, तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. एखाद्या नायकासारखी आपलीही शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाण्यासाठी फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात ‘ओपन जीम’चा ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे. याच गोष्टीचा विचार करून माननीय नामदार बाळासाहेब […]
कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ शिबलापूर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप
संगमनेर : कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ आज (2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान व गुणवत्तापूर्ण शिक्षण […]
कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, ७ जूनला मुंबईत शेतकऱ्यांची बैठक
शिर्डी : अहमदनगरमधील शिर्डी तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली. किसान क्रांतीच्या कोअर कमिटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर १५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून २०२२ रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात […]
अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्य परिवहन महामंडळाची राज्यातील पहिली ‘ई-बस’
अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इतिहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान ‘शिवाई’ या राज्यातील पहिल्या विद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. एसटी […]
अहमदनगर जिल्ह्यातील १०४२ जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन
अहमदनगर : सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्यात येणार आहे, असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडाख यांनी […]
आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात, जगताप थोडक्याच बचावले
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संग्राम जगताप यांची बीएमडब्लू कार आणि एसटीची धडक झाली, या अपघातात संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 […]
लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारेंची आंदोलनाची घोषणा, मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ आरोप
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा म्हणाले कि, “अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय’, असा आरोपही यावेळी अण्णांनी केला. राज्यात लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन […]
शिवसेनेने त्यांच्या मूळ तत्वालाच गुंडाळून ठेवले आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेनेवर टीका
अहमदनगर : हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधत होते. राधाकृष्ण विखे म्हणाले, एका बाजुला […]










