जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]
टॅग: shivsena
उद्धव ठाकरेंचा स्वीय सहाय्यक बदलला? रवी म्हात्रे यांना संधी तर मिलिंद नार्वेकर आऊट?
मुंबई: आगामी काळात मिलिंद नार्वेकर यांच्याऐवजी रवी म्हात्रे हेच उद्धव ठाकरे यांचा ‘राईट हँड’ असतील, अशी चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात आहे. रवी म्हात्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय असल्याने शिवसैनिकांशी त्यांचा चांगल्याप्रकारे संपर्क आहे. रवी म्हात्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. त्या काळात बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे म्हात्रेंकडूनच यायचे. बाळासाहेब ठाकरे यांना […]
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कुणालाही परवानगी नाही, बीएमसीचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कवरील प्रतिष्ठित दसरा मेळाव्यासाठी मुंबई नागरी संस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांना परवानगी नाकारली आहे. शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील एक मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. त्यादरम्यान ही बातमी मिळाली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी पक्षाची स्थापना […]
पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, गाडीच्या काचा फुटल्या
पुणे : माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झाला आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. कात्रज मधील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना नेमक्या त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय […]
शिवसेनेवर कोणाचा अधिकार? 8 ऑगस्टपर्यंत सिद्ध करा…निवडणूक आयोगाची सूचना
मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]
संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, राज्यसभा निवडणुकीदरम्यान भ्रष्ट कारभाराचे आरोप
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. किरीट सोमय्या यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, नुकत्याच झालेल्या राज्यसभा […]
अनिल परब यांना ईडीची नोटीस, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत असल्याची संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले कि केंद्र सरकारने सूडबुद्धीने […]
संजय राऊत यांच्याविरोधातील ‘ती’ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, महिलेने केले होते गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर आरोप करत याचिका दाखल केलेली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राऊत यांनी अज्ञात व्यक्तिच्या माध्यमातून छळ केल्याचा आरोप सदर याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा […]
महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चेला उधाण, ‘त्या’ मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले…
मुंबई : जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्गारही त्यांनी काढले. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आज याबाबत शिवेसना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते […]
माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ‘ही’ धक्कादायक गोष्ट, मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ- संजय राऊत
मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]