मंगळवेढा : ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ या वारीचा शुभारंभ लातूरचे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर, मंगळवेढ़ा यांच्या समाधीची पूजा करुण समतेची वारीचे उद्घाटन करण्यात आले. डॉ सुनील बळीराम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की मंगळवेढा ही संतांची […]
टॅग: Central government
केंद्र सरकारने महाराष्ट्राला महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, कारण…
मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. त्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर लोकल सुरू […]
ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड
नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले […]
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिलंच नव्हतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १३ मे रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित करण्यात आलं होतं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विमान प्रवाश्यांना आता 2 तासांपेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये मिळणार नाही ‘ही’ सुविधा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच आता विमान प्रवाश्यांना यापुढे उड्डाणादरम्यान जेवण मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रवाश्यांना घरगुती उड्डाणादरम्यान २ तासापेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये खायला मिळणार नाही. विमान कंपन्या प्रवाशांना २ तास किंवा त्याहून अधिक प्रवासासाठी केटरिंग सुविधा देऊ […]
नितीन गडकरींची मोठी घोषणा, टोल बाबत सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, येत्या एक वर्षात सर्व टोलनाके हटवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जितका ते रस्त्याचा वापर करतील. अमरोहा येथील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वरजवळील रस्त्यावर नगरपालिका […]
केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, सर्व खासगी रुग्णालयांना आता कोरोना लस देण्याची परवानगी
नवी दिल्ली : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत कोविन या सरकारी पोर्टलवर ५० लाखांहून अधिक जणांनी नावनोंदणी केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं कि, कोणतंही खासगी रुग्णालय कोरोना लसीकरण […]
ब्रेकिंग : ट्रान्सजेंडर्सच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध, संसदेत देण्यात आली योजनेची माहिती
सरकार ट्रान्सजेंडर लोकांसाठी सर्वसमावेशक योजनेवर काम करत आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी संसदेत एक निवेदन दिले, त्यात त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये आरोग्य, शिक्षण, कल्याण, कौशल्य विकास, गृहनिर्माण आणि उपजीविकेसाठी आर्थिक सहाय्य यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. खासदार मुमुला रेवंत रेड्डी यांनी या समुदायासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी खास निधी […]
पद्म पुरस्कारांची घोषणा, ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून ह्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत 29 महिला, 10 विदेशातील नागरिक […]
केंद्र सरकारने घेतला तातडीचा निर्णय, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी
केंद्र सरकारने तातडीचा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं […]










