चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
टॅग: business
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष चांगले जात आहे. कारण मोदी सरकारने त्यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सरकारने त्यांचे भत्ते आणि इतर भत्ते कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्वतः याची घोषणा केली. खरं तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्याबाबत भीती होती. राज्यसभेच्या एका सदस्याने याबाबत […]
मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..
मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]
ICICI बँकेवर मोठी कारवाई, सुरक्षा बॉण्ड प्रकरणात RBI ने ठोठावला करोडो रुपयांचा दंड
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा ICICI बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय बँकेला काही मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी 2018 मध्ये बँकेला 58.9 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. त्या काळातही बँकेने सुरक्षा बॉण्डच्या विक्रीचे नियम तोडले होते. केंद्रीय बँकेने यावेळी […]
कर्ज घेण्याचं प्रमाण झालं कमी, कर्जवितरण वाढवण्यासाठी RBI चे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला. रिझर्व्ह बँक लवकरच […]
मोठी बातमी : RTGS सेवा ‘या’ दिवशी 14 तासासाठी राहणार खंडित
नवी दिल्ली : RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी (18 एप्रिल) दुपारी 2 पर्यंत म्हणजे 14 तास खंडित राहणार आहे. NEFT सेवा (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) सुरळीत सुरु राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबत माहिती दिली आहे. आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, 18 एप्रिल 2021 रोजी आरटीजीएस सेवा 00:00 वाजेपासून […]
डिजिटल पेमेंट करताय? फसवणूक टाळण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्यानंतर देशात यूपीआय पेमेंट्स, कार्ड पेमेंट्स आणि मोबाइल बँकिंग यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज प्रत्येकजण स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करीत आहे. यामुळे ग्राहकांना पैसे देणे सोपे झाले आहे. परंतु, ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत: जागरूक राहणे. जर […]
कार लोन घेताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि करा पैशांची मोठी बचत
कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल. तज्ज्ञांचे मत […]
घर किंवा गाडी घेणाऱ्यांसाठी खुशखबर, ‘या’ बँकांनी व्याजदर केले कमी
एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेने व्याज दर कमी केले आहेत. कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेने त्यांचे मार्जिनल कोस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर एमसीएलआर (MCLR) कमी केले आहेत. या कपातीनंतर या बँकांची कर्जे स्वस्त होणार आहेत. एक दिवस आणि एका महिन्याच्या कालावधीसाठी कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांनी कपात केली आहे. सोमवारी बँकेने याबाबत माहिती दिली. […]
मोठा निर्णय! 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार
नवी दिल्लीः मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 320.33 कोटी रुपये खर्चाच्या 28 खाद्य प्रक्रिया उद्योगांना मान्यता देण्यात आली. 10 राज्यात मंजूर झालेल्या या प्रकल्पांमुळे 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमता इमारत / विस्तार योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी आंतर मंत्रीय मंजुरी […]










