शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो नसतो तर राजीनामा तरी दिला असता – डॉ. सुजय विखे
अहमदनगर : थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर काहीच करू शकलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा तरी दिला असता,’ असं भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राहुरीत डॉ. सुजय […]
अधिक वाचा