Cabinet Minister Aditya Thackeray
महाराष्ट्र मुंबई राजकारण

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले वरळीकरांचे आभार

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून वरळीकरांचे आभार मानले ते म्हटले कि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण बरोबर एक वर्षापूर्वी वरळीतील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. माझ्यावर विश्वास ठेऊन जनतेची कामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी वरळीतील तमाम जनतेचे आभार मानतो. संपूर्ण महाराष्ट्राने आणि वरळीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या एक वर्षात केला आहे आणि यापुढे सुद्धा करत राहणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आपला महाराष्ट्र आणि आपली वरळी “A+” घडविण्याचे स्वप्न मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करणार आहे. आपले प्रेम व विश्वास असेच पाठीशी राहू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत