पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी मोठ्या पायाभूत सुविधा पॅकेजची घोषणा केली असून, त्यामध्ये दुसरा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे आणि पुणे जिल्ह्यासाठी सुमारे ₹५०,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री गडकरी यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षासाठी राज्यभरात एकूण ₹१.५ लाख कोटींचे रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आले […]
टॅग: Nitin Gadkari
सरकार-बिरकारच्या भरंवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला!
नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे […]
आता कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. तुम्ही समोरच्या सीटवर बसलात किंवा मागच्या बाजूला, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोठी गोष्ट म्हणजे चालकाच्या मागच्या सीटवर […]
अटलजी, अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांमुळे आज देशात भाजपची सत्ता -नितीन गडकरी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी खूप काम केले, त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली. नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते […]
शिवसेना तुटणे चांगले नाही, नितीन गडकरी यांचे राज्यातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य…
मुंबई : नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे तुटणे चांगले नाही. ते म्हणाले की, राजकारण हा खेळ आहे, सरकार बनते आणि नष्ट होते. येथे त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या प्रसिद्ध विधानाची पुनरावृत्ती केली की लोक येतात आणि जातात, सरकार येतात आणि जातात, ते पंतप्रधान होतात आणि नंतर ते निघून जातात […]
नितीन गडकरी यांनी पहिली हायड्रोजन कार टोयोटा मिराईने केला प्रवास
Toyota Mirai First Hydrogen Car : आपण इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित करत असतानाच देशात पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कारची ओळख करून देण्यात आली आहे. देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन पायलट प्रोजेक्ट कार टोयोटा मिराईमध्ये प्रवास करत या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. टोयोटा मिराईची खास गोष्ट म्हणजे ती हायड्रोजनवर चालते, […]
मुंबई- नाशिक सहापदरी महामार्गासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करणार, नितीन गडकरी यांचे आश्वासन
नाशिक : मुंबई- नाशिक सहापदरी महामार्गास बरोबरच भारतमाला प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट झालेल्या नाशिक शहरातील सारडा सर्कल ते नाशिक रोड उड्डाणपूल नागपूरच्या धर्तीवर थ्रि टायर स्वरूपात विकसित करण्यात येईल. त्याचे पुढील सहा महिन्यात भूमिपूजन देखील करण्यात येईल आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन […]
शरद पवार यांनी केलं नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं. नगरमधील महामार्ग भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती […]
नितीन गडकरींची मोठी घोषणा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी १०० कोटींच्या मदतीला मंजुरी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती ओढवली होती. याचा रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला १०० कोटींची मदत घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री […]
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे […]








