देश

पंतप्रधान मोदी यांचं भारतीयांना आवाहन; आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला.यात त्यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यावेळी १५ ऑगस्टही वेगळ्या परिस्थिती साजरा होईल. माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा, काही नवीन शिकण्याचा, शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा […]