मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पडण्याबाबत भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, […]
टॅग: विरोधी पक्ष
बेशिस्त वर्तन केल्यामुळे ‘हे’ १२ खासदार राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘बेशिस्त वर्तन’ केल्यामुळे विरोधी पक्षाच्या बारा खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. एकूण १२ खासदारांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी राज्यसभेच्या संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “हे सभागृह गंभीरपणे दखल घेते आणि अध्यक्षांच्या अधिकाराची पूर्ण अवहेलना करणे, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करणे, अभूतपूर्व गैरवर्तन आणि […]


