ब्रेक दि चेन : संचारबंदीबाबत आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या..
मुंबई : मुंबई : राज्यात १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते १ मेपर्यंत कलाम १४४ म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिलला याबाबतची सविस्तर माहिती दिली. या 15 दिवसात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. आपल्या मनात या विषयी बरेच प्रश्न आहेत. पण प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, याबाबतीत स्थानिक प्रशासनाने […]
अधिक वाचा