उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. येथे पतीसोबत वाद झाल्यानंतर एका महिलेने स्वतःची जीभ कापून घेतली. बिजनौर जिल्ह्यातील रसूलपूर नागला गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बबली आणि ब्रह्मपाल यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. या दोघा पती-पत्नीचे वारंवार वाद होत असायचे. रविवारी देखील या जोडप्याचे […]

