मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने […]
टॅग: भारतीय रेल्वे
झारखंडमध्ये मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवांवर मोठा परिणाम
झारखंड : झारखंडमधील सरायकेला-खरसवान जिल्ह्यातील चांडिलजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एका मालगाडीचे तब्बल २० डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे आग्नेय रेल्वेच्या चांडिल-टाटानगर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (आद्रा विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की अपघातानंतर चांडिलपासून अप आणि […]
देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]
रात्री ट्रेनमध्ये झोपण्याच्या नियमात बदल, भारतीय रेल्वेने जारी केल्या नवीन गाईडलाईन्स…
Indian Railways Rules Changed : आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेने नुकताच केलेला बदल रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत आहे. हे सर्वसाधारणपणे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना माहीत असायलाच हवे. रेल्वेच्या […]
160 किमी वेगाने दोन रेल्वे येणार समोरासमोर, ‘कवच’ प्रणालीच्या चाचणीसाठी एका ट्रेनमध्ये बसणार स्वतः रेल्वेमंत्री
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आज एक नवा इतिहास रचणार आहे. स्वदेशी बनावटीच्या ट्रेन कोलिजन प्रोटेक्शन सिस्टीम कवच (कवच) ची चाचणी आज म्हणजेच ४ मार्च रोजी सिकंदराबाद येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे जातील. यापैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः बसणार आहेत, तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष […]





