गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सहकार से समृद्धी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण सहकाराच्या समृद्धीवर चर्चा करत आहोत. गावांच्या स्वावलंबनासाठी सहकार हे एक उत्तम माध्यम आहे. त्यात स्वावलंबी भारताची ऊर्जा आहे. स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी गावे स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पूज्य बापू आणि सरदार पटेल यांनी […]
शेती
Stay updated with the latest news and developments in agriculture from Maharashtra, India, and around the world. This category covers a wide range of topics related to farming, crop production, agricultural policies, technology, and innovations in the agricultural sector. From government schemes and subsidy updates to weather forecasts and new farming techniques, we provide essential news that affects farmers, agricultural workers, and the agriculture industry. Whether you’re a farmer, agricultural entrepreneur, or simply interested in the field, our Agriculture News section keeps you informed about everything that impacts the future of farming
मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…
मुंबई : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने आधी केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तविला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने […]
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला कोल्ड स्टोरेजसाठी निधी देऊ- फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे
औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक मंडळ अतिशय चांगले कामकाज करीत आहे. पाचोड येथील कोल्ड स्टोरेजच्या धर्तीवर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या वर्षात निधी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद […]
कृषिप्रधान देशात बळीराजाचं राज्य येणार कधी? शेतकऱ्यांची फरफट थांबणार कधी?
पुणे : आपला देश कृषिप्रधान आहे. तरीदेखील आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. हा मोठया संशोधनाचा भाग आहे, असेही काही नाही. पण देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला नक्की जबाबदार कोण? २-3 दिवसांपूर्वी तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. श्रीरामपूर उपबाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला […]
ठिबकसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यातून कमी पाण्यात अधिकची प्रगती साध्य
नांदेड : उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीकोनातून ठिबक सारखे तंत्रज्ञान मोलाचे आहे. संपूर्ण जगाने हे तंत्रज्ञान स्वीकारुन कमी पाण्यात अधिकची प्रगती यातून साध्य करुन दाखवली आहे. राज्यातही ठिबकबाबत शेतकऱ्यांच्या मनात चांगली जागृती झाली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी अधिक पाणी न वापरता ठिबकद्वारे हे पाणी वापरल्यास कमी पाण्यात दर्जेदार कृषी उत्पादन घेता येईल. विशेषत: ऊस […]
मोठी बातमी! 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बजाज अलियान्झला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देताना न्यायमूर्ती आरडी धानुका आणि एसजी […]
मोठी बातमी! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध
मुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प व […]
ब्रेकिंग! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी रोजी मिळणार
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा १० वा हप्ता 1 जानेवारी रोजी रिलीज होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 10वा हप्ता 1 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जारी करतील, अशी घोषणा त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी […]
पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल, १५ डिसेंबरपर्यंत करून घ्या ‘हे’ काम
नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी प्रक्रिया करू शकता. १५ डिसेंबरपर्यंत पीएम […]
कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली : सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेंद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभागाची कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच ठरेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. वाळवा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तालुका बीजगुणन केंद्र इस्लामपुर […]









