VB-G Ram Ji Bill 2025 Passed in Lok Sabha Amid Mahatma Gandhi Name Controversy
देश

जी राम जी विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांचा प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली : लोकसभेत गुरुवारी विकसित भारत – रोजगार आणि अजीविका मिशन (ग्रामीण) साठी हमीर-व्हीबी-जी राम जी विधेयक, २०२५ मंजूर करण्यात आले. विधेयकावर विरोधकांनी जोरदार निषेध नोंदवला; काही सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश करून कागदपत्रे फाडली आणि सभापतींच्या खुर्चीकडे फेकली, ज्यामुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विरोधकांनी विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली, मात्र सभापतींनी यावर […]

Parliament Mansoon Session Fourth Week Update
देश राजकारण

व्यंकय्या नायडू झाले भावूक, विरोधकांच्या गदारोळावर व्यक्त केली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्याची सुरुवात देखील गोंधळाने झाली. लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं असून काल राज्यसभा सभापतींवर पुस्तक भिरकावल्याच्या घटनेची सभापती व्यंकय्या नायडू यांनी निंदा केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यावेळी भावूक झालेले दिसले. सदनात काल झालेल्या घटनेवर सभापतींनी निराशा व्यक्त केली. विरोधी पक्ष […]

Ghulam Nabi Azad replied on the discussion of BJP entry
देश

भाजप प्रवेशाच्या चर्चेवर गुलाम नबी आझाद यांनी दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ४० वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त झाले. संसदेत त्यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या भाषणात त्यांनी गुलाम नबी आझादांची स्तुती करुन त्यांना सलाम केला होता. त्यानंतर आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु होती. परंतु आता स्वत: गुलाम नबी […]

Prime Minister narendra modi in Rajya Sabha
देश

देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा जन्म झाला आहे, सावध राहण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी भाषणात ते म्हणाले कि, आंदोलनजीवी जमात उदयास आली आहे. या जमातीपासून सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, ते कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी, बुद्धीजीवी असे शब्द आपल्याला माहीत […]

farmers bill passes in Rajya Sabha
राजकारण शेती

राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर

नवी दिल्ली:  कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे. दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं […]

Jairam Ramesh
शेती

कृषि विधेयक : शेतकरी जास्त पीडित व कॉर्पोरेटस सर्वात मोठे लाभार्थी – जयराम रमेश

नवी दिल्ली : दोन कृषिविषयक विधेयके जे न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) आणि सार्वजनिक खरेदी प्रणाली संपुष्टात आणणार आहेत, आज राज्यसभेत सादर होणार आहेत. सर्वात जास्त पीडित : शेतकरी… सर्वात मोठे लाभार्थी : कॉर्पोरेटस’ असं ट्विट जयराम रमेश यांनी केलंय. या दोन विधेयकांमुळेत देशातील खाद्य सुरक्षेचे दोन स्तंभ उद्ध्वस्त होणार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. Two agri-marketing […]