"War Is Not the Answer to Terror Attacks", Raj Thackeray Slams Government
देश महाराष्ट्र मुंबई

‘दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं’; ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत राज ठाकरे यांची वेगळी भूमिका, सरकारवर सडकून टीका

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून तीव्र कारवाई केली. ही कारवाई ७ मे रोजी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास करण्यात आली. देशभरातून या कारवाईचे स्वागत होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ऑपरेशनबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. […]

Pakistani visa cancellation India
देश

पाकिस्तान्यांचे व्हिसा रद्द! सर्वांना शोधून शोधून बाहेर काढा, अमित शहांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ठोस आणि कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने ऍक्शन मोड घेत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी […]