Approval to distribute 8 crore 50 lakh funds for "Mazhi Kanya Bhagyashree Yojana"
महाराष्ट्र

नवीन महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी सायबर साक्षर असणे काळाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची सतर्कता महत्त्वाची आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नवीन महिला धोरण तयार करण्यात येणार असून महिला धोरणात महिलाविषयक कायदे व त्याची अंमलबजावणी याच्या जनजागृतीवर भर देणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. सुधारित […]