Uday Samant
महाराष्ट्र

पर्यावरण नियमांचे उल्लंघन असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल कंपनीवर कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एम‌.आय.डी.सी. परिसरातील धारिवाल कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अटी व शर्तीचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल पॉवर प्लांटच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी […]