IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अश्विनने ‘या’ कारणासाठी घेतली IPL मधून माघार
IPL २०२१ : आयपीएल २०२१ मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत असून आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की या हंगामात तो आणखी खेळणार नाही. I […]
अधिक वाचा