Bollywood actor Dharmendra passes away at 89
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त खोटे…

मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र धर्मेंद्र यांची मुलगी, अभिनेत्री इशा देओल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात […]

Veteran Bollywood actor Manoj Kumar, also known as 'Bharat Kumar,' who passed away at the age of 87, leaving a legacy in Indian cinema.
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन झाले. आज (३ एप्रिल २०२५) मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, देशभरातून अनेकजण भावना व्यक्त करत आहेत. मनोज कुमार यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असून, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रपरिवाराला अंतिम दर्शनासाठी […]

Nana Patekar gets relief in 'Me Too' case
मनोरंजन

नाना पाटेकरांना ‘मी टू’ प्रकरणात दिलासा, न्यायालयाने फेटाळली तनुश्री दत्ताची तक्रार

मुंबई : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र, लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने तनुश्रीची याचिका फेटाळून लावली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि […]

Swara Bhaskar clarifies her controversial post regarding the movie 'Chhava' and shares her reaction on the historical film based on Chhatrapati Sambhaji Maharaj.
देश मनोरंजन

मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान, पण… छावा सिनेमाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. एका आठवड्यात सिनेमाने 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. शंभूराजांनी बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतर औरंगजेब सूडाने पेटला आणि दिल्ली सोडून तो दक्षिणेत चाल करुन आला. त्यानंतर संभाजी […]