पुणे : मान्सून आपल्यासोबत हवामानातील सुखद बदल घेऊन येतो. परंतु हा असा ऋतू आहे, ज्यामध्ये शरीरासाठी असुरक्षितता वाढते आणि अनेक हंगामी संक्रमण, ऍलर्जी, जलजन्य आणि वायुजन्य रोग होऊ शकतात; आणि हेच कारण आहे की पावसाळ्यात आपण सर्वांनी बाहेरचे खाणे टाळावे आणि अंडी, मांस आणि मासे खाणे कमी करावे असे सुचवले जाते. तथापि, खाण्याअगोदर तुम्ही बाजारातून […]

