Government of Maharashtra
महाराष्ट्र

माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांकरिता विशेष गौरव पुरस्कार, संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिकांच्या पाल्यांना 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आयआयटी, […]