मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले असल्याच्या भावना व्यक्त करत क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विश्वकप विजेत्या महिला क्रिकेट चमूला शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशभरात भारतीय नागरिक तिरंगा हाती घेऊन अभिमानाने विश्वविजयाचा आनंद साजरा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री ॲड. […]
टॅग: क्रिकेट बातम्या
IPL 2025 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी, आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ शनिवार (२२ मार्च) पासून सुरू होणार आहे. या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाईल. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला […]
भारताविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]
भारत ने न्यूजीलंडला 250 धावांचे लक्ष्य दिले, श्रेयस आणि हार्दिक यांच्या दमदार खेळी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या लीग टप्प्यात आज भारत आणि न्यूजीलंड यांच्यातील शेवटचा सामनाअय दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 249 धावा केल्या. भारताच्या साठी सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर यांनी केल्या, त्यांनी 98 चेंडूत 79 धावा केल्या. न्यूजीलंडकडून मॅट हेनरीने 5 गडी बाद करत प्रभावी […]
टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
टीम इंडिया यंदा हरणार नाही! बुमराह-रोहितचा फॉर्म खतरनाक – इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने अत्यंत उत्तम खेळाचं प्रदर्शन करत आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने गेल्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. पण, यावेळी भारतीय संघ ही हरणार नाही, इंग्लंडला जिंकायचे असेल तर त्यांना काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागेल, असे माजी इंग्लंड क्रिकेटर पॉल कॉलिंगवूडने […]






