पुणे : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे 297.11 एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून 5000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प राज्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले आहेत. तसेच पुण्यामध्ये CDAC हाही प्रकल्प लवकरच येणार असून या […]
टॅग: केंद्र सरकार
असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल
मुंबई : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र सरकारच्या ई-श्रम या वेब पोर्टलवर करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. मुंबईतील फेरीवाले आणि मच्छीमार यांची असंघटित कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या भागात शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव […]
राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस केंद्राची परवानगी
मुंबई : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात […]
केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, मिळणार स्वस्त कर्ज आणि व्याजात 1.5% सूट
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अल्पमुदतीच्या कर्जांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळेल. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाने व्याज सवलत योजनाही जाहीर केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजात 1.5 टक्के सूट मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीसाठी 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना […]
ताजमहाल आणि कुतुबमिनारसह देशातील सर्व स्मारकांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून हा प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने यानिमित्ताने मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 5 ऑगस्ट […]
केंद्राचा मोठा निर्णय, कोविड-19 बूस्टर डोस दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांनीच मिळणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व प्रौढांसाठी कोविड-19 बूस्टर डोसचे अंतर सध्याच्या 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले की लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या शिफारशींनंतर हा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्राधिकरणांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटले आहे की, […]
पीएम केअर फॉर चिल्ड्रेन : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठी भेट, योजनेचे तपशील जाणून घ्या
नवी दिल्ली : मार्च 2020 मध्ये देशात आणि जगामध्ये कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मुले अनाथ झाली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली […]
फडणवीसांचा मोठा दावा, राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करकपात केलीच नाही…
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. केंद्र […]
केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे जीएसटी परिषदेच्या शिफारशी स्वीकारण्यास बांधील नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचे फक्त एक प्रेरक मूल्य (Persuasive Value)आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील […]
समलिंगी विवाह प्रकरण राष्ट्रीय महत्वाचा मुद्दा नाही, केंद्र सरकारचा लाइव्ह-स्ट्रीमिंगला विरोध
नवी दिल्ली : समलिंगी विवाहांना मान्यता मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयासमोरील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने विरोध केला आहे. सरकारने असा युक्तिवाद केला आहे की ही बाब राष्ट्रीय महत्त्वाची नाही आणि बहुसंख्य भारतीय लोकसंख्येवर त्याचा परिणाम होत नाही. थेट प्रक्षेपण शोधण्याचा अर्जदाराचा उद्देश अविश्वासू आहे कारण तो “अनावश्यक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत […]