मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राज्यात पुढील चार-पाच दिवस अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांसाठी भारतीय हवामान खात्याकडून बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट जरी करण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची […]

