राजस्थान : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा ओलांडणारी घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने एका 12 वर्षाच्या मुलाला बिहारमधून जयपूरला आणले. तिथे त्याला दिवसभर बांगड्या बनवण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर त्याला जेवणात पाणी आणि बिस्किटे दिली जायची. एवढेच नाही तर मुलाने जेवणाची मागणी केल्यास त्याला मारहाण करण्यात यायची. त्यातच पती पत्नीसमोरच त्या मुलासोबत गैरवर्तन […]

