Union Minister Nitin Gadkari

‘आम्ही मंत्री आहोत, आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार’, नितीन गडकरी असं का म्हणाले? जाणून घ्या…

नागपूर : गरिबांच्या हितासाठी कोणताही कायदा आडकाठी आणू शकत नाही. गरीबांच्या कल्याणासाठी कायदा १० वेळा मोडावा लागला तरी तो मोडला पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणूनच जनतेच्या हितासाठी कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नितीन गडकरी यांनी […]

अधिक वाचा