१ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून आणखी काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्यात काय सुरु झालं आहे आणि काय बंद राहणार आहे. ५० टक्के क्षमतेत उपहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने […]

