राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, ‘पुनश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’ला च कोंडून ठेवता’. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर ‘अनलॉक’चा सध्या पाचवा टप्पा सुरू आहे. […]

