आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे सणानिमित्त बकऱ्याचा बळी दिला जात होता, मात्र यावेळी बकऱ्याऐवजी ज्या व्यक्तीने बकऱ्याची मान धरली होती, त्याचीच मान कापली गेली. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे ही भयंकर घटना घडली आहे. वृत्तानुसार, येथील वलसापल्ले येथील मंदिरात संक्रांतीनिमित्त बलिदानाचा विधी केला जात होता. […]

