महाराष्ट्र राजकारण

काँग्रेसला लॉटरी लागली, मात्र त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही- भाजप खासदार सुजय विखे

“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. तसेच तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात, असेही सुजय विखे म्हणाले. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र […]