महाराष्ट्र

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात

मुंबई : भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच […]

महाराष्ट्र मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मंत्रिमंडळ […]

Ahilyanagar Flood Relief: Heavy Rainfall Prompts Emergency Rescue and Government Aid
महाराष्ट्र मुंबई

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी […]

Rescue operations underway after a massive avalanche hit Uttarakhand's Chamoli district, trapping 57 people under snow.
देश

ब्रेकिंग! उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमस्खलन, ४७ कामगार बर्फाखाली अडकले, बचाव कार्य सुरू

उत्तराखंड : शुक्रवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एका विनाशकारी हिमस्खलनात किमान ५७ जण बर्फाच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली अडकले. ही घटना माना गावाच्या परिसरात घडली, जो या भागातील सर्वात असुरक्षित ठिकाणांपैकी एक मानला जातो. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की हिमस्खलनात अडकलेले प्रामुख्याने या भागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये काम करणारे कामगार होते. हिमस्खलनामुळे केवळ मोठे नुकसान झाले नाही […]