मुंबई : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार […]
टॅग: public safety
मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद […]
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन
मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]
देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रिल, का आवश्यक आहे मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती युद्धजन्य होत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे २०२५ रोजी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. मॉक ड्रिल म्हणजे काय? […]
नवले ब्रिजजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले, गुन्हा दाखल
पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी मुंबई-बेंगळुरू बायपासवरील नवले ब्रिज परिसरात वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या तीन महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल ज्योती हुलावले यांनी तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे तिन्ही महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या महिला नवले ब्रिजजवळ थांबायच्या आणि पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांकडे बघून […]
सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. डी. बी नगर पोलीस स्टेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे […]
चालकाने कट रचून पेटवली गाडी, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…
पुणे : हिंजवडी भागात काल सकाळी टेम्पोला आग लागल्याने 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. टेम्पोमधील कर्मचाऱ्यांना जाळून मारण्यात आले की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून, ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील हिंजवडी परिसरात एका […]
नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आश्वासन, म्हणाले, ‘त्यांना’ कबरीतूनही बाहेर काढू…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि नागपूरमधील अलिकडच्या हिंसाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा सांगितले की पोलिस आयुक्तांनी (सीपी) असे म्हटले आहे की चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष निघाला […]
नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत एकनाथ शिंदेंचे मोठं विधान, जाणीवपूर्व हे षडयंत्र…
मुंबई : सोमवारी संध्याकाळी नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात हिंसा आणि जाळपोळ झाली. या हिंसाचारामध्ये ठराविक समाजाला टार्गेट करून त्यांची घरे जाळण्यात आली, तसेच दगडफेकही करण्यात आली. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ला चढवला ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत, या हिंसाचारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी या प्रकरणावर तपशीलवार […]
बेकायदेशीर होर्डिंग्जवर कडक कारवाई करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
मुंबई : बेकायदेशीर होर्डिंग्जच्या समस्येबद्दल उत्तर देताना, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले की या समस्येवर उपाययोजना केल्या जातील. राज्य विधानसभेत अलिकडेच झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात, सामंत यांनी खुलासा केला की बेकायदेशीर होर्डिंग्ज ओळखण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण केले जाईल आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सामंत यांनी विधानसभेत माहिती दिली की विविध महानगरपालिकांतर्गत १,०३,००० हून […]